महाराष्ट्र शासनाने केली गिरणी कामगारांची फसवणूक..गिरणीकामगारांचा ५ मार्च २०२५ ला आझाद मैदानावर भव्य संताप मोर्चा

हाराष्ट्र शासनाने मुंबईतील गिरणी कामगारांना पनवेल कोनगाव येथे घर देऊन फसवले सध्या १६० फुटाच्या दोन घरांना महिना ४५६० रुपये मेंटेनन्स मागत नादुरुस्त घरे गिरणी कामगारांच्या माथी मारली तब्बल पाच वर्षांनी ताबा देऊन फसवले असल्याचा गिरणी कामगारांचा आरोप त्या विरोधात शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी ५ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता भव्य संताप मोर्चाचे आयोजन मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे कोन -पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समितीचे आव्हान 

रिपोर्टर

  • Siddharth Khandagale
    Siddharth Khandagale

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Siddharth Khandagale

संबंधित पोस्ट