राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम प्रत्येकाची काळजी घेवू टीबी मुक्त भारत अभियान

दिनांक ७ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ पर्यंत स्थळ: आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र आडोली,तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथे कार्यक्रम राबवण्यात येत आहे अशा या कार्यक्रमात मोठ्या संख्येने गावकरी प्रतिसाद देत आहेत.यावेळी उपस्थित उपकेंद्र अडोली ए.एन.एम.आरोग्य सेविका सौ.डॉली डिसोजा,आरोग्य सेवक संजय टिपुगडे,सी.एच.ओ.मीनाक्षी कुऱ्हाडे.अटेंडेट लता दीपक कांबळे,शुभांगी सुतार,गीता  ढोकरे, वैशाली शिर्के,रंजना केसरकर,शोभा सुतार,मंगल खांडेकर,रेखा पाटील,विद्यामंदिर बागवलवाडी मुख्याध्यापक सुनील पाटील,समाज सेवक जोसेफ डिसोजा व इतर गावकरी उपस्थित होते

रिपोर्टर

  • Rupesh Adolikar
    Rupesh Adolikar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Rupesh Adolikar

संबंधित पोस्ट